सोयाबीन खरेदीचा (Soybeans Deadline) सावळा गोंधळ अजून संपलेला नाही. सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना सरकारने केवळ झुलवत ठेवले आहे. या शेतकर्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचे राज्य पणन...
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडीत वाढ झाली होती. पण, पावसाला (Weather Update) पोषक स्थिती मराठवाडा, मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात तयार झाली आहे. गहू,...
महायुतीला विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळाले आहे.विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळले. महायुतीच्या नेत्यांकडून या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या...
राज्यात थंडीचा कडाका हळू हळू वाढत आहे. (Weather Update) त्यात दिवसाच्या तापमानात देखील वाढ होत आहे. राज्यात असे असताना आता पावसाची शक्यता वर्तवण्यात...
गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंत्रिमंडळाचा (Cabinet Meeting) विस्तार झाल्यानंतर पार पडली. या बैठकीमध्ये सध्याचं राज्यातील वातावरण पाहाता काय निर्णय घेतले जाणार? कोण कोण...
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना गुडन्यूज दिली आहे. (DAP Fertilizer Subsidy) 31 डिसेंबर 2024 नंतर शेतकऱ्यांना डीएपी खत 1350 रुपये प्रति बॅग या...
राज्यातील जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे तपमान (Maharashtra Weather)गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. थंडी काही जिल्ह्यांमध्ये, तर बाकी काही जिल्ह्यांमध्ये दमट हवामान तर ढगाळ वातावरण काही...
राज्यात थंडीचा जोर ओसरला आहे. हवामान विभागाने 27 आणि 28 डिसेंबर रोजी (Maharashtra Weather) राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार काही भागात...
सोयाबीनच्या (Soybeans)बाजार भावावरून राज्यातील शेतकरी नाराज आहे. विधानसभा निवडणुकीतही (Vidhansabha Election) सोयाबीनला मिळणार अल्प दर हा मुद्दा गाजत आहे. यावरून विरोधक सत्ताधारी महायुतीवर (Mahayuti)...
देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये कांद्याचे दर (Onion Prices Hike) मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे .कांद्याचे दर ४० ते ६० रुपयांवरून...
ओतूर,प्रतिनिधी: ( रमेश तांबे )
सध्या परतीच्या पावसामुळे दाणादाण सुरू असून, दररोज सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचे आगमन होत आहे. गेल्या आठ दहा दिवसांपासून दररोज सायंकाळच्या...
देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकार अनेक (NDA Government) योजना राबवत आहे. देशातील (PM Kisan FPO Yojana)अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे...