राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला (Dahi Handi 2025) मिळत आहे. मुंबईत आज शनिवारी (ता. 16 ऑगस्ट) एकीकडे पावसाने जोर धरलेला असताना दुसरीकडे गोविंदा पथकांमध्ये उत्साह ओसंडून पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षात मुंबई, ठाणे या भागांमध्ये...
नाशिक जिल्ह्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी (ता. 15 ऑगस्ट) दौरा केला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे दोन्ही पक्ष मिळून...
राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्यस्तरीय पीक स्पर्धा (Crop Competition) राज्य सरकारने आयोजित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांमध्ये पिकाच्या संदर्भात स्पर्धा वाढावी आणि उत्पादकतेत...
शेतकऱ्यांसाठी मोठा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र राज्य पावसाळी अधिवेशनात सरकारने घेतला आहे . राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी तुकडे बंदी कायदा (Tukdebandi Kayada)...
महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Maharashtra Goverment) एक अभिनव आणि ऐतिहासिक डिजिटल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून,...
भारत कृषीप्रधान देश आहे. देशात पारंपारिक शेतीचं प्रमाण (Rose Farming) जास्त आहे. पण काळानुसार बदल होताहेत. नवी पिकं येताहेत. फुलांची शेतीही बहरू लागली आहे....
२०२४-२५ मध्ये भारतात अन्नधान्याचे उत्पादन (Grain Production) ३५४ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे, जो २०२३-२३ च्या तुलनेत ६.६ टक्के वाढ आहे. २०२३-२४ मध्ये...
राज्यातील कृषी आणि शेतकऱ्यांना राज्य सरकारने बळकट देण्याच्या उद्देशाने अनेक निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. दरवर्षी...
मराठवाड्यात काल गुरवारी रात्री अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना आणि लातूर या चार जिल्ह्यांतील २७ महसूल मंडळांत अतिवृष्टी नोंदवण्यात आली....
जालन्यात शेतकऱ्यांचं अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं. सरकारनं शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर केलं होतं. परंतु ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलंच नाही. कारण ग्रामसेवक, तलाठी...
राज्य सरकारच्या महसूल विभागाने शेतकरी आणि घरकूल लाभार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. (Mahayuti) या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. घरकूल लाभार्थी आणि...
केंद्रसरकारने कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क हटवण्यास जास्त विलंब केला. त्याचा परिणाम होऊन कांद्याच्या बाजारावर काडीमात्र फरक पडला नाही. निर्णयाआधी पुणे व लोणंद बाजार (Onion Market...
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची (Farmer News) बातमी आहे. खरीप हंगाम 2024 अंतर्गत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अनुषंगाने नुकसान भरपाई म्हणून 2197.15 कोटी रुपये...
देशभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी एक मोठी घोषणा केलीय. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता...