भारताने नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जशास तसे उत्तर देत ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ नष्ट केले आहेत. या कारवाईत सुमारे 100 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या धडक कारवाईमुळे संपूर्ण देशात भारतीय...
कधी घराघरात आजीबाईंच्या गोष्टींमध्ये ऐकू येणारा, तर कधी घरगुती उपायांमध्ये सीमित असलेला आयुर्वेद, आता नव्या शास्त्रीय अधिष्ठानासह पुन्हा एकदा वैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठा मिळवत आहे. पतंजली, डाबर, हिमालय आणि सन हर्बल्स यांसारख्या आयुर्वेदिक कंपन्यांनी पारंपरिक औषधशास्त्राला विज्ञानाच्या...
गेल्या काही काळापासून मुंबई महापालिका निवडणुकीचे वेध राजकीय पक्षांसह नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्तेंना लागले आहेत. मात्र अद्यापही मुंबई महापालिका निवडणुकीच्या घोषणा होताना दिसत...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षाचे नेतेमंडळी माध्यमांशी संवाद साधत...
राज ठाकरे अन उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्रीकरणावरून राज्यात सुरू असलेल्या चर्चांना आता अधिक वेग आला आहे. यावर शिवसेना (उबाठा) नेते आणि खासदार संजय...
सध्या राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. हीच निवडणूक समोर ठेवून राज्यातील राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. युती आणि आघाड्यांचे समीकरण...
महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे असं बऱ्याचदा बोललं जातं. (maharashtra politics) राजकीय कार्यक्रमात नेतमंडळींकडून आणि सर्वसामान्यांच्या तोंडून सहज हे वाक्य ऐकायला मिळतं....
राज्यात नव्या शैक्षणिक धोरणानूसार हिंदी भाषेची सक्ती करण्यात येत आहे, आम्ही हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात खपवून घेणार नाही, असा थेट इशाराच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...
पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होवू देणार नाही, अशी भूमिका मनसेने (MNS) घेतली आहे. पाकिस्तानी चित्रपट अन् टीव्ही स्टार फवाद खान याचा हिंदी चित्रपट...
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात भव्य मेळावा पार पडला. राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने...
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आणि त्यांची अंमलबजावणी न झाल्याबद्दल त्यांनी सरकारला जाब...
महाराष्ट्रातील प्रश्न सोडवणार असेल तर भाजपला (BJP) पाठिंबा असं, सूचक वक्तव्य राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात बोलताना केलंय. त्यामुळे राजकीय...