जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) परिस्थिती सततच्या मुसळधार पावसामुळे आणखी बिकट झाली आहे. कटरा येथील वैष्णोदेवी (Vaishno Devi) यात्रा मार्गावरबुधवारी (२७ ऑगस्ट) दरड कोसळली असून ३१ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. तर २३ जण जखमी झाले आहेत. या...
मुंबईत दाखल होण्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालायाने जरांगेंसह करोडो मराठा समाजाला दणका दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे (Manoj Jarange Patil) अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय निदर्शने करू शकत नाहीत असे स्पष्ट निर्देश देत मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन...
महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. अतिमुसळधार पावसामुळे मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान झाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra...
राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कबुतरखाना (Pigeon House) प्रकरणावरुन राजकारण तापलं असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadnavis) या प्रकरणात भूमिका स्पष्ट करण्यात...
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी घोषणा करण्यात आलेली नागपूर – पुणे वंदे भारत आज रविवार (ता. 10 ऑगस्ट) पासून सुरू झाली आहे....
काल (Ajit Pawar) सकाळीच चाकण चौकातील वाहतुकीची पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. पुणे जिल्ह्यात तीन महापालिका कराव्या लागतील असे वक्तव्य यानंतर...
मुंबईतील कबूतरखाने बंदी संदर्भात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांनी कबूतरखाने अचानक...
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी शिंदे (Shinde) फडणवीस (fadnavis) सरकारवर कडाडून टीका केली. वसई-विरार महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांवर...
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या (Devendra Fadnavis) अध्यक्षतेखाली झालेल्या घेण्यात आला. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राज्यभर...
राज्यातील राजकारण राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तापलं (Devendra Fadnavis) आहे. रमी जाहिरात प्रकरणानंतर कोकाटेंवर विरोधी पक्षांकडून टीकेची...
एकच संतापाची लाट महाराष्ट्रात विधान भवनात काल झालेल्या हाणामारीनंतर आहे. ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडले जातात तेथे अशा गोष्टी घडत असेल तर कुठं चाललाय...
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सत्ताधारी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत पक्षाच्या आगामी रणनीतीसंदर्भात...
राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या जवळ येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा जयंत पाटील यांनी (Jayant Patil)...