महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे गेल्या काही काळापासून गुजरातला गेल्यामुळे महायुतीवर सरकारवर विरोधक सातत्याने टीका करत आहेत. असे असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024-2025 या...
Udhav Thackrey : शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे.लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना 22 पैकी 9 जागा जिंकल्या होत्या.हे यश ज्या...
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं (Chatrapati Shivaji Maharaj Statue) काम आरएसएसच्या व्यक्तीला दिलं असल्याचा आरोप काँग्रसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलायं. दरम्यान, मालवणमधील राजकोटमध्ये...
रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thobare). पहिल्या रुपाली म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि दुसऱ्या रुपाली...
नौदल दिनानिमित्त गेल्यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. पण 26 ऑगस्ट 2024 रोजी हा पुतळा कोसळला....
राज्याच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर राज्य सरकारविरोधात मोर्चा उघडलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची मंत्री...
आज महाराष्ट्रात काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे येत आहेत. राहुल गांधी यांचा दौरा नांदेड आणि कोल्हापूरमध्ये आहे. नांदेडमध्ये दिवंगत खासदार वसंत चव्हाण...
येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यापूर्वी जवळपास सर्वच राजकीय पक्ष आपल्या आपल्या तयारीला लागले आहे. यातच मंगळवारी (04 सप्टेंबर) शरद...
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर सध्या राज्यातील राजकीय वातारावण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून राज्य सरकारवर चारीही बाजूने टीका होत आहे. महाविकास आघाडीचे...
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा आंदोलकांकडून (Maratha Reservation) आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना जाब विचारला होता. आता त्यांनी आपला मोर्चा विरोधकांकडे वळवला आहे....
राज्याच्या राजकारणात काल कोल्हापूर केंद्रस्थानी होतं. येथील कागल शहरातील गेबी चौकात शरद पवार यांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत भाजप नेते समरजित सिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी...
हरियाणा विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस पक्ष कमालीचा अॅक्टिव्ह झाला आहे. यंदा राज्यात काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. राज्यातील वाढत्या अँटी इन्कम्बसीचा फटका भाजपला बसू...