राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला (Dahi Handi 2025) मिळत आहे. मुंबईत आज शनिवारी (ता. 16 ऑगस्ट) एकीकडे पावसाने जोर धरलेला असताना दुसरीकडे गोविंदा पथकांमध्ये उत्साह ओसंडून पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षात मुंबई, ठाणे या भागांमध्ये...
नाशिक जिल्ह्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी (ता. 15 ऑगस्ट) दौरा केला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे दोन्ही पक्ष मिळून...
उन्हाळ्यात घाम (Summer Sweating) येणे ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया असून, त्याद्वारे शरीर स्वतःला थंड ठेवते. पण जर प्रखर उष्णतेतही घाम कमी येत असेल किंवा...
घरात स्वयंपाकघर हे केवळ अन्न तयार करण्याचं ठिकाण नसून, ते घराच्या उर्जेचं केंद्र मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार काही सोप्या पण महत्त्वाच्या नियमांचं पालन केल्यास आरोग्य...
सध्याच्या धावपळीच्या आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे अनेकांना व्हिटॅमिन डीची (Vitamin D) कमतरता भासत आहे. सूर्यप्रकाशाचा अभाव, जंक(Junk Food) फूडचे प्रमाण वाढणे आणि योग्य पोषण न...
भारत आणि पाकिस्तानला ब्रिटिश राजवटीपासून एकत्र स्वातंत्र्य मिळाले. (India Vs Pakistan) पाकिस्तान १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा करत असताना, भारत दरवर्षी १५...
भारतात भटक्या कुत्र्यांची समस्या एक गंभीर समस्या बनली आहे. (Stray Dogs In India) २०१९ च्या २० व्या पशुगणनेनुसार, भारतात १.५३ कोटी भटक्या कुत्र्यांची नोंद...
अनेकांना शॅम्पेन (Wine) आणि वाईनमध्ये (Champagne) गोंधळ होतो, पण तज्ज्ञ सांगतात की शॅम्पेन ही एक प्रकारची वाईन असली तरी प्रत्येक वाईन शॅम्पेन नसते. खरं...
ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, १५ ऑगस्ट १९४७ (Independence Day) हा ऐतिहासिक दिवस होता जेव्हा भारतात अभिमानाने तिरंगा फडकवण्यात आला होता. संपूर्ण देशात स्वातंत्र्याची...
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी ८ ऑगस्ट रोजी रायसेन अंतर्गत औद्योगिक क्षेत्रातील उद्योगपतींशी बोलताना एक मोठी घोषणा केली होती. त्यांनी सांगितले होते...
बटाटा (Potato) हा आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात जास्त वापरला जाणारा घटक आहे. भाजीपासून स्नॅक्सपर्यंत, तो अनेकांच्या आवडीचा असतो. मात्र, आरोग्य प्रशिक्षक मनकीरत कौर यांच्या मते,...
सध्या पावसाळा सुरू असल्याने सर्दी, खोकला, पचनाचे विकार अशा हंगामी तक्रारींचा धोका वाढतो. अशा वेळी आहारात काही नैसर्गिक व औषधी गुणधर्म असलेले पदार्थ समाविष्ट...